दारूमुळे अनेक महिलांचे संसार उध्वस्त होत आहेत.महिलांवर अत्याचार वाढत आहेत.महिलांना न्याय मिळावा म्हणून,व दारूचे प्रमाण कमी होवून नागरिक निरोगी बनावेत.यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या अमृतताई पठारे यांनी वडगावशेरी येथे दारू नको दुध प्या कार्यक्रमाचे आयोजन केले.तसेच या वेळी दारूमुक्त महाराष्ट्र व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली
© 2011. Peoples Media Pune