मंगळवार पेठ येथील अश्विनी मित्रमंडळ श्रीगणेशाची आरती अखिल भारतीय काँग्रेस सेवादल मुख्य संघटक लालजीभाई देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी सदानंद शेट्टी(माजी स्थायी समिती अध्यक्ष),सुजाताताई शेट्टी(नगरसेविका),विलास औताडे(अध्यक्ष महा.प्रदेश काँग्रेस सेवादल),मंगलसिह सोळंकी(प्रभारी महा.प्रदेश काँग्रेस सेवादल),शंकर गौडा पाटील(प्रभारी महा.प्रदेश काँग्रेस सेवादल),रवींद्र म्हसकर(अध्यक्ष पुणे शहर),हरीश कोरी,सिद्धांत शेट्टी(अश्विनी मित्रमंडळ अध्यक्ष),साक्षात शेट्टी(उत्सवप्रमुख).आदी मान्यवर उपस्थित उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना लालजीभाई देसाई यांनी हल्ली देशात तोडण्याचे राजकारण सुरु आहे,लोकांमध्ये तेढ निर्माण करण्यात येत आहे.मात्र समाजाला एकत्र करणारे व जोडणारे समाजकारण महत्वाचे आहे.असे प्रतिपादन केल.
छायाचित्र :लालजीभाई देसाई यांचा सत्कार करताना सदानंद शेट्टी व अन्य मान्यवर
© 2011. Peoples Media Pune