कात्रज तलावात येणा-या सांडपाण्यामुले तलावातील पाणी प्रदूषित होत आहे.त्यामुळे तातडीची उपाययोजना म्हणून हे पाणी काही प्रमाणात मस्तान हॉटेल मागील ड्रेनेज लाईनमध्ये सोडण्यासाठी प्रयत्न करून ते काम तातडीने करून घेतले.राजमुद्रा प्रतिष्ठान व एकता मित्रमंडळ यांनी ही सफाई मोहीम हाती घेतली आहे.यात सहभाग-नितीन शेलार,शतुल वरखडे,आयोजक स्वप्नील गोळे,काशिनाथ मल्हारी,प्रयाग गोळे,तसेच राजमुद्रा प्रतिष्ठान व एकता मित्रमंडळाचे कार्यकर्ते सहभागी होते.गेले ५ ते ६ दिवस कार्यकर्ते तळे स्वच्छता मोहीम राबवीत आहेत. छायाचित्र :स्वच्छता मोहीम राबविताना कार्यकर्ते
© 2011. Peoples Media Pune